मंगलवार, 15 अगस्त 2017

वंदे मातरम्

वंदे मातरम् !

आज़ादी के सही मायने
सारा देश खो बैठा है....
कोई धरम के कोई कौम के
फतवे लेकर ऐठा है ।

अरे सोचो हमने कैसे तुमको
दिलवायी थी आज़ादी ,
और लढ लढ के आपस ने तुम
करने चले हो बरबादी ।

लढ़ रहा था कंधे से कंधा लगाये
वह गोलियों के बौछार में,
छोड़ गया बदनसीब वह
हम यारों को मझधार में ....

ऐसे में भी कोई न यारों
हममें से वहाँ रोया था,
आँखे नम थी शहादतपर
एक बुंद ना आंसू गिराया था ।

क्योंकि.....
दाँव लगी थी इज़्ज़त उसकी
जो भारत माँ कहलाती है,
वही अंत समय में सब धर्मों को
गोद मे पनाह दिलाती है ।

सोयें थे वह और देखा हमनें
उन बेवाओं की सुनी माँग को,
मासूमों की किलकारीयाँ
और बुढों की लडखडाती टांग को....

भूल गये हो भगत सिंह तुम
भूल गये जालियन वाले बाग कों,
और गुमनामी के अंधेरे वाले
भूल गये हो नेताजी सुभाष कों....

दर्द सहते छूट गयें साल सत्तर पिछें
तुम सन सैंतालीस मे लटकें हो,
अंतरिक्ष की सैर करके भी
वंदे मातरम् में ही अटके हो ।

लढ़ना तुम्हारा काम नहीं
तुम विश्वास करो उन विरों पर...
जो तुम्हारी अमन के ख़ातिर
खड़े है लाइन जिरो (0) पर.....

लढ़ मेरे सपूत लेंगे
बस एक बिनती तुमसे करता हूँ,
बंद करो यह आपस की उलझन
क्योंकि हर रोज़ यहाँ मैं मरता हूँ ।

शिवा चौधरी
जामनेर,जलगाँव

सोमवार, 14 अगस्त 2017

सैनिकी वेदना

#सैनिक_एक_वेदना

तुम्ही म्हणताय आई प्रमाणे निस्सिम प्रेम आहे माझं या धरतीवर......

पण मला तर पोकळ देशभक्तीचं अवडंबर वाटतयं,
कारण कुणी ही पहा कामं कमी पण श्रेयच जास्त लाटतयं.

अरे खरं प्रेम होतं आम्हा विरांचं या धरेवरती....
तेव्हा किती पडले होते धारातिर्थी,
आम्ही वाहत नाही बसलो अश्रू त्या शवांवरती.

मरगळ झटकली, आसवं पुसली, त्यांच्याच बंदूकितली काडतूसं घेतली,
डोळ्यात आसवां ऐवजी त्यांच्या रक्ताचा गरमागरम गुब्बार घेऊन पुन्हा लागलो लढायला.....
कारण तेव्हा वेळ नव्हता ना रे आमच्याकडे त्यांच्या शवावर दोन अश्रू ढाळायला.

युद्ध जिंकलं गड्या.....
पण स्वस्थ बसू देईना म्हातारे आई बाप, लहान लेकरं,
अरे इतकंच काय स्वस्थ बसू देईना तिचं पांढरं फट्ट कपाळ,
अन् तिच्या गर्भातलं इवलसं बाळ.

कसं जगावं तिनं ?
आणि कसं जगवावं त्याला?
काटेरी नजरांच्या जंगलात कसे बहरेल ते कोवळं पिंपळपान....
अन वासनांध मेंढरांच्या कळपात कसं जपाव ते कोकरु छान.

भगत सिंह, राजगुरू, सुखदेव, विसर पडला का रे साऱ्यांचा,
चौकीचौरा, जालियन वाल्या बागेतल्या गोळीबारांचा,

आज ही तेच चित्र दिसतय.....
काल इंग्रजी हुकूमत होती
आज आपलेच आपल्याला मारताय...
राजकारणाच्या ढोहात नुसती वंशवादाची नौका तारताय

परिस्थिती बदलेल या आशेवर डोळे मिटले रे आम्ही,
अन् सत्तरवर्षाच्या कारकिर्दीत चक्क आईलाच लुटले तुम्ही !

शिवा चौधरी
जामनेर,जळगांव